स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते ही मालिका फार कमी वेळात लोकप्रिय झालेली दिसली. कुठे काय करते मधील अरुंधती ही प्रेक्षकांना खूप आपली आणि जवळची वाटते. दिवसेंदिवस या मालिकेत अनेक रंजक दार वळण येत आहे त्यामुळे पुढील भागात काय घडणार हे जाणून घेण्याचे सर्व प्रेक्षकांना आता उत्सुकता लागलेली असते.
अरुंधती आता तिचा सर्व भूतकाळ विसरून आपल्या वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ याचा विचार करत जगत आहे. अरुण अरुंधती आता स्वप्न इच्छा आकांक्षा या सगळ्याकडे वळताना दिसत आहे. शेवटी कुटुंबाने नाकारल्याने अरुंधती खूपच एकटी पडताना दिसत आहेत. मात्र तिने अजूनही आशा आकांशा सोडलेल्या नाही आहेत. तिला यातून बरच काही सांगता येणार आहे असेही या मालिकेत दिसत आहे.
अरुंधतीने देशमुख यांचा घर सोडला आहे यावेळी तिची साथ मात्र अशी घोषणा खंबीरपणे दिली आहे. अरुंधती विषयी प्रेम हे आहेत पण आता त्याच्या मनात अरुंधती विषयी प्रेम जरा जास्तच उद्भवलेल आहे. मात्र तेथे देशमुख कुटुंबासह अरुंधती वरील आपल्या प्रेमाची कबुली देणारा आहे तसेच अरुंधतीला तिच्या हक्काचा नव घर घेण्यासाठी साथही देणार आहे. मुलांचे घर सोडल्यानंतर अरुंधती स्वतः हक्काच्या घरात राहण्यासाठीचा विचार असताना आता तिला आशुतोष या सर्वात मदत करणार आहे असे दाखवण्यात येईल.
दररोज या मालिकेला येणार ना गवळण पाळण्यासाठी सर्व प्रेक्षक उत्सूक आहेतच पण त्याचबरोबर अरुणची च्या जीवनातील पुढील दिशा काय असेल ,याबाबत सर्व जणांची उत्सुकता अजूनच वाढली आहे.